औरंगाबाद: उद्योगांतून प्रगतीकडे..

ज्यांच्या जमिनीवर ‘औरिक’ची इमारत उभारली ते सुभाष रामराव इत्थर यांच्याकडे आता ‘टिॲगो’ कार आहे.
ज्यांच्या जमिनीवर ‘औरिक’ची इमारत उभारली ते सुभाष रामराव इत्थर यांच्याकडे आता ‘टिॲगो’ कार आहे.
मोठय़ा प्रमाणावर डोंगर-दऱ्या असलेला हा जिल्हा तारुण्यावस्थेत येईपर्यंत स्थानिक पातळीवर विकासात्मक दृष्टिकोनातून लक्षणीय बदल घडले.
एकेकाळी दुष्काळी पट्टा म्हणून सोलापूरची राज्यभर ओळख. गेल्या काही वर्षांत मात्र कृषी क्षेत्रातील प्रगती आणि त्यास उद्योग, दळणवळणाच्या सुविधांनी साथ दिल्याने जिल्ह्याने लक्षणीय भरारी घेतली आहे.
देशाचा पूर्व-पश्चिम आणि दक्षिण-उत्तर असा मध्यबिंदू काढला, तर ते ठिकाण राज्याची उपराजधानी नागपूरजवळ येते..
राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हा विकासाच्या प्रक्रियेतील अडसर असला तरी आधीच्या नकारात्मक खुणा पुसून काही उल्लेखनीय नोंदी पुढे येत आहेत.
राजकीय इच्छाशक्ती आणि त्याला लाभलेले प्रशासकीय सहकार्य यातून हे विकासाचे स्थित्यंतर घडून येताना दिसत आहे.
देशाच्या सर्वागीण प्रगतीत अत्यंत मोलाचा वाटा असणाऱ्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या कामगिरीचे मोजमाप करणारा ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’