जालना : पायाभूत विकासात पुढे, शिक्षणात मागे

मुळातच व्यापारी वृत्ती हे जालना जिल्ह्याचे वैशिष्टय़. हा चांगला गुण हेरून रेशीम शेती आणि आता थेट जवाहरलाल नेहरू पोर्टशी जोडणारी शुष्क बंदराची सुविधा निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने जालना वाढते आहे.

Read More…

नागपूर : गृहनिर्माण, शिक्षणात प्रगती, औद्योगिक विकासाचा अभाव

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य योजना-५ (एनएफएचएस) नुसार २०१९-२० मध्ये जिल्ह्यात पाच वर्षांखालील २७.६० टक्के मुलांचा शारीरिक विकास खुंटला होता.

Read More

प्रगतीच्या पाऊलखुणा..

राज्यात सर्वाधिक ऊस – साखर उत्पादन, सर्वाधिक साखर कारखाने, शेतीला मिळालेली फळबाग लागवडीची यशस्वी जोड यामुळे जिल्ह्याने प्रगतीचा मार्ग धरला आहे.

Read More..

डोंगरदऱ्यांतील विकासवाटा

मोठय़ा प्रमाणावर डोंगर-दऱ्या असलेला हा जिल्हा तारुण्यावस्थेत येईपर्यंत स्थानिक पातळीवर विकासात्मक दृष्टिकोनातून लक्षणीय बदल घडले.

Read More..