कृषी आधारित उद्योग हाच औद्योगिक विकासाचा आधार

विद्रावक पदार्थ प्रकल्पामुळे धुळे जिल्हा इंधन केंद्र

विद्रावक पदार्थ प्रकल्पामुळे धुळे जिल्हा इंधन केंद्र

सुवर्ण त्रिकोणातील एक कोन म्हणून ओळखला जाणारा नाशिक जिल्हा भौगोलिक स्थान, मुंबईशी जवळीक, हवामान, मुबलक पाणी आणि दळणवळण सुविधांमुळे विकासाच्या वाटेवर आश्वासकपणे वाटचाल करीत आहे.

सिंचनाच्या वाढत्या सोयींमुळे साखर उद्योगासह फलोत्पादनाचा होणारा विस्तार, दळणवळणाचा विकास, अन्य पायाभूत सुविधा यामुळे सोलापूर जिल्ह्याने विविध क्षेत्रांत प्रगती केली.

कोल्हापूर जिल्ह्याच्या सुपीक जमिनीत बारमाही पिके होत असताना येथे व्यापारउदीमही बहरला आहे.

सिंचन सुविधांमुळे जिल्ह्यातील दरडोई उत्पन्न गतवर्षीच्या तुलनेत १७.२२ टक्क्यांनी वाढून २ लाख ७२ हजार २२ झाले आहे.

जिल्ह्याचा काही भाग भीमा आणि मोठा भाग कृष्णा नदीच्या खोऱ्यात मोडतो. सह्याद्रीची पर्वत श्रेणी, डोंगरदऱ्या चढउतारांची जमीन आणि सपाटीचे क्षेत्र असे जिल्ह्याचे सर्वसाधारण स्वरूप आहे.

मुंबईनंतर राज्यातील प्रमुख शहर असलेल्या पुणे जिल्ह्यात समतोल विकासाचे आश्वासक चित्र दिसून येत आहे.

ठाणे जिल्ह्याचा आकार मोठा असल्याने नव्या जिल्ह्याची मागणी होऊ लागली. याची दखल घेत २०१४ साली पालघर स्वतंत्र जिल्हा अस्तित्वात आला. जिल्हा निर्मितीच्या अकरा वर्षांनंतरही पालघरमध्ये अनेक समस्या आहेत. तर उद्याोगधंद्यांच्या बाबतीत ठाणे प्रगतिपथावर असला तरी ग्रामीण भागात अद्याप सुविधांची वानवा आहे. ‘लोकसत्ता’च्या ‘जिल्हा निर्देशांक’ मालिकेत या दोन्ही जिल्ह्यांच्या प्रगतीचा वेध.

रस्तेविकास आणि बँकिंग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर सलग दुसऱ्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्याने ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’मध्ये आर्थिक विकासाची घोडदौड कायम राखली आहे.

अभियांत्रिकी महाविद्यालयातूनही उद्योगपूरक अभ्यासक्रम शिकविण्यापर्यंतचे बदल होऊ लागले आहेत. प्राथमिक शाळांमध्येही बदल होऊ लागले आहेत.