वाशीम : विकासाचा ‘अनुशेष’ कधी दूर होणार?

तिसऱ्या ते सहाव्या शतकातील वाकाटक साम्राज्याची राजधानी राहिलेला वाशीम जिल्हा आता मात्र विकासाच्या गंगेमध्ये मागे पडला आहे.
तिसऱ्या ते सहाव्या शतकातील वाकाटक साम्राज्याची राजधानी राहिलेला वाशीम जिल्हा आता मात्र विकासाच्या गंगेमध्ये मागे पडला आहे.
धार्मिक तीर्थक्षेत्र, सुवर्ण त्रिकोणातील एक कोन, मुंबईची परसबाग, वाइनची राजधानी, धरणांचा जिल्हा अशी अनेकानेक बिरुदे मिरवणाऱ्या नाशिककडे सर्वंकष प्रगतीची क्षमता असलेला जिल्हा म्हणून नेहमीच पाहिले जाते.
मुळातच व्यापारी वृत्ती हे जालना जिल्ह्याचे वैशिष्टय़. हा चांगला गुण हेरून रेशीम शेती आणि आता थेट जवाहरलाल नेहरू पोर्टशी जोडणारी शुष्क बंदराची सुविधा निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने जालना वाढते आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात शिक्षणाबरोबरच उद्योग आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील उलाढालीमुळे शहरीकरण वेगाने सुरू आहे.
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य योजना-५ (एनएफएचएस) नुसार २०१९-२० मध्ये जिल्ह्यात पाच वर्षांखालील २७.६० टक्के मुलांचा शारीरिक विकास खुंटला होता.
राज्य शासनाने २००१ मध्ये स्वीकारलेल्या मानव विकास अहवालानुसार रत्नागिरी जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक ०.६२९ म्हणजे अल्प होता.
मानवी विकास निर्देशांकावरदेखील अनेक टीका-टिप्पणी होत असते. काळानुरूप त्यामध्ये काही बदलसुद्धा करण्यात आले.
राज्यात सर्वाधिक ऊस – साखर उत्पादन, सर्वाधिक साखर कारखाने, शेतीला मिळालेली फळबाग लागवडीची यशस्वी जोड यामुळे जिल्ह्याने प्रगतीचा मार्ग धरला आहे.
शिक्षण, शेती आणि व्यापार-उद्योग या तिन्ही महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये प्रगती केलेले फार कमी जिल्हे आहेत.