रायगड : उद्योग, पर्यटनाला गती

औद्योगिकीकरण आणि पर्यटनामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली असली तरी त्यासाठी आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ जिल्ह्यात अजूनही उपलब्ध नाही.

Read More…

सांगली : सिंचन योजनांमुळे बदलाचे वारे!

वर्षांनुवर्षांचे अवर्षण आणि पाण्याची सुबत्ता या परस्परविरोधी गोष्टींनी सांगली जिल्ह्याचे पूर्व आणि पश्चिम असे दोन नैसर्गिक विभाग तयार झाले आहेत.

Read More…

नाशिक : पायाभूत विकासातील असमतोलाचे आव्हान

धार्मिक तीर्थक्षेत्र, सुवर्ण त्रिकोणातील एक कोन, मुंबईची परसबाग, वाइनची राजधानी, धरणांचा जिल्हा अशी अनेकानेक बिरुदे मिरवणाऱ्या नाशिककडे सर्वंकष प्रगतीची क्षमता असलेला जिल्हा म्हणून नेहमीच पाहिले जाते.

Read More…

जालना : पायाभूत विकासात पुढे, शिक्षणात मागे

मुळातच व्यापारी वृत्ती हे जालना जिल्ह्याचे वैशिष्टय़. हा चांगला गुण हेरून रेशीम शेती आणि आता थेट जवाहरलाल नेहरू पोर्टशी जोडणारी शुष्क बंदराची सुविधा निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने जालना वाढते आहे.

Read More…

नागपूर : गृहनिर्माण, शिक्षणात प्रगती, औद्योगिक विकासाचा अभाव

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य योजना-५ (एनएफएचएस) नुसार २०१९-२० मध्ये जिल्ह्यात पाच वर्षांखालील २७.६० टक्के मुलांचा शारीरिक विकास खुंटला होता.

Read More