औद्योगिक गुंतवणुकीला गुणवत्तेची धार; छत्रपती संभाजीनगरची शैक्षणिक कामगिरीही दमदार

अभियांत्रिकी महाविद्यालयातूनही उद्योगपूरक अभ्यासक्रम शिकविण्यापर्यंतचे बदल होऊ लागले आहेत. प्राथमिक शाळांमध्येही बदल होऊ लागले आहेत.

अभियांत्रिकी महाविद्यालयातूनही उद्योगपूरक अभ्यासक्रम शिकविण्यापर्यंतचे बदल होऊ लागले आहेत. प्राथमिक शाळांमध्येही बदल होऊ लागले आहेत.

शिक्षण क्षेत्र, छोटे उद्योग, रोजगार या क्षेत्रात प्रगती करीत आहे. कुपोषणात झालेली घट जिल्ह्याची स्थिती बदलत असल्याचे सुचिन्ह मानले जाते.

गांधी जिल्हा ही जगभर दर्शनी ओळख असलेला वर्धा जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या आघाडीवर राहिलेला आहे. कृषिप्रधान व्यवसाय हा जिल्ह्याच्या उत्पन्नाचा प्रमुख स्राोत आहे.

जिल्ह्यांच्या विकासाचा लेखाजोखा असलेल्या ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’चे येत्या बुधवारी प्रकाशन होत असून सर्वोत्कृष्ट जिल्ह्यांचाही गौरव केला जाणार आहे.

उद्योगधंदे आणि रोजगाराअभावी होणारे स्थलांतर रोखण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू असून मुद्रा कर्जांच्या माध्यमातून उद्योजकांना मिळालेली बळकटी त्याचेच फलित मानले जात आहे.

अहिल्यानगर जिल्हा नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण आहे. महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वांत मोठा जिल्हा अशीही अहिल्यानगरची ओळख आहे.

कोकणात पारंपरिक व्यापार व्यवसाय वगळता नवीन उद्याोगांचे प्रमाण कमी असले तरी बँकिंग क्षेत्रातील सुविधा लक्षणीय स्वरूपात उपलब्ध आहेत.

काही विशिष्ट विकास निकषांमध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांनाही यंदाच्या वर्षीपासून सन्मानित केले जाणार आहे.

जिल्ह्यात पर्यटन, भातशेती, आंबा, काजू लागवड आणि मच्छीमारी ही उत्पन्नाची प्रमुख साधने आहेत.

जिल्ह्याला नागपूर-मुंबई समृद्धी मार्गाशी जोडण्यासाठी चंद्रपूपर्यंत स्वतंत्र महामार्ग बांधण्यात येत आहे.