धार्मिक पर्यटनातून रोजगारसंधी; बीडची प्रतीमा बदलण्यासाठी कठोर निर्णयांची गरज

बीड जिल्हा काही जणांच्या कार्यशैलीमुळे बदनाम झाला. येथे विकासाच्या अनेक संधी आजही आहेत. त्यासाठी काही कठोर निर्णयांची गरज आहे.

बीड जिल्हा काही जणांच्या कार्यशैलीमुळे बदनाम झाला. येथे विकासाच्या अनेक संधी आजही आहेत. त्यासाठी काही कठोर निर्णयांची गरज आहे.

जिल्ह्यांत १६ तालुके, त्यामुळे विकास करताना कायमच अडचण. माहिती-तंत्रज्ञानाच्या संधी, विस्तारू पाहणारा हवाई मार्ग, नगदी पिकांसाठी हळूहळू विकसित होणाऱ्या सुविधांमुळे एकेक पाऊल सकारात्मकतेच्या दिशेने पडू लागले आहे.

भौगोलिकदृष्ट्या राज्याच्या मध्यभागी असलेला स्वतंत्र जालना जिल्हा १९८१ मध्ये अस्तित्वात आला. जालना शहर पूर्वीपासून व्यापार-उद्याोगांसाठी प्रसिद्ध असले तरी जिल्हयाच्या ग्रामीण भागात शेती हाच मुख्य व्यवसाय.

विद्रावक पदार्थ प्रकल्पामुळे धुळे जिल्हा इंधन केंद्र

सुवर्ण त्रिकोणातील एक कोन म्हणून ओळखला जाणारा नाशिक जिल्हा भौगोलिक स्थान, मुंबईशी जवळीक, हवामान, मुबलक पाणी आणि दळणवळण सुविधांमुळे विकासाच्या वाटेवर आश्वासकपणे वाटचाल करीत आहे.

सिंचनाच्या वाढत्या सोयींमुळे साखर उद्योगासह फलोत्पादनाचा होणारा विस्तार, दळणवळणाचा विकास, अन्य पायाभूत सुविधा यामुळे सोलापूर जिल्ह्याने विविध क्षेत्रांत प्रगती केली.

कोल्हापूर जिल्ह्याच्या सुपीक जमिनीत बारमाही पिके होत असताना येथे व्यापारउदीमही बहरला आहे.

सिंचन सुविधांमुळे जिल्ह्यातील दरडोई उत्पन्न गतवर्षीच्या तुलनेत १७.२२ टक्क्यांनी वाढून २ लाख ७२ हजार २२ झाले आहे.

जिल्ह्याचा काही भाग भीमा आणि मोठा भाग कृष्णा नदीच्या खोऱ्यात मोडतो. सह्याद्रीची पर्वत श्रेणी, डोंगरदऱ्या चढउतारांची जमीन आणि सपाटीचे क्षेत्र असे जिल्ह्याचे सर्वसाधारण स्वरूप आहे.

मुंबईनंतर राज्यातील प्रमुख शहर असलेल्या पुणे जिल्ह्यात समतोल विकासाचे आश्वासक चित्र दिसून येत आहे.