धार्मिक पर्यटनातून विकासाच्या वाटेवर
महाराष्ट्र-कर्नाटक-तेलंगणाच्या सीमेलगत असलेल्या सोलापूरभोवती दळणवळणाचे जाळे अधिकाधिक भक्कम होत आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक-तेलंगणाच्या सीमेलगत असलेल्या सोलापूरभोवती दळणवळणाचे जाळे अधिकाधिक भक्कम होत आहे.
मराठवाडयातील अन्य जिल्ह्याच्या तुलनेत ऐतिहासिक राजधानीचे शहर असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जागतिक दर्जाचे अजिंठा व वेरुळची लेणी आहे.
खरेदी केंद्र सुरू न झाल्याने हमीभावापेक्षा कमी दरात कापूस विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. किडीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली.
एकीकडे वाइन उद्योगाला प्रोत्साहन, तर दुसरीकडे कांदा निर्यात बंदीला सामोरे जावे लागणे, अशा विरुद्ध अवस्थेतून मार्गक्रमण करणाऱ्या नाशिक जिल्ह्याच्या अर्थकारणावर धार्मिक पर्यटन, उद्योग व्यवसायाचा चांगलाच प्रभाव आहे.
मुंबई-पुण्याशी महामार्गाने जोडल्याने व सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याने साताऱ्याकडे येणाऱ्या उद्योगांमध्ये वाढच होत आहे. औद्योगिक क्षेत्रात साताऱ्याच्या भरारीचा वेग कायम आहे.
मागासलेपण आणि नैसर्गिक संसाधन या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या तरी भंडारा जिल्हा रस्ते आणि दळणवळणाच्या सुविधांमुळे विकासाच्या महामार्गावर वेगाने पुढे जात आहे.
लातूर जिल्ह्याचा गेल्या दहा वर्षांत संयुक्त सकल विकास दर ९.५६ टक्के असल्याची नोंद सरकार दरबारी आहे.
महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून प्रगती साधणाऱ्या जिल्ह्यांचा गौरव करण्यात येईल. जिल्ह्यांची निवड करण्यासाठी सांख्यिकी विश्लेषणाचे काम तज्ज्ञ समिती करणार आहे.
आर्थिक आणि सामाजिक विकासाचे धोरण आखण्यासाठी सर्वप्रथम सद्य:स्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणे आणि वेळोवेळी धोरणांच्या परिणामांचा, प्रगतीचा आढावा घेणे गरजेचे असते.
‘तलावांचा जिल्हा’, सुगंधी तांदूळ आणि पितळ उद्योग यासाठी भंडारा जिल्ह्याची ख्याती आहे. मात्र या तीनही बलस्थानाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे आर्थिक विकास खुंटला आहे.