जिल्ह्यांत १६ तालुके, त्यामुळे विकास करताना कायमच अडचण. माहिती-तंत्रज्ञानाच्या संधी, विस्तारू पाहणारा हवाई मार्ग, नगदी पिकांसाठी हळूहळू विकसित होणाऱ्या सुविधांमुळे एकेक पाऊल सकारात्मकतेच्या दिशेने पडू लागले आहे.

जिल्ह्यांत १६ तालुके, त्यामुळे विकास करताना कायमच अडचण. माहिती-तंत्रज्ञानाच्या संधी, विस्तारू पाहणारा हवाई मार्ग, नगदी पिकांसाठी हळूहळू विकसित होणाऱ्या सुविधांमुळे एकेक पाऊल सकारात्मकतेच्या दिशेने पडू लागले आहे.