महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून प्रगती साधणाऱ्या जिल्ह्यांचा गौरव करण्यात येईल. जिल्ह्यांची निवड करण्यासाठी सांख्यिकी विश्लेषणाचे काम तज्ज्ञ समिती करणार आहे.

महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून प्रगती साधणाऱ्या जिल्ह्यांचा गौरव करण्यात येईल. जिल्ह्यांची निवड करण्यासाठी सांख्यिकी विश्लेषणाचे काम तज्ज्ञ समिती करणार आहे.